Thursday, December 29, 2011

क्या खबर? जितनी मुर्ती उतनी कबर....


लेखक : जयेश मेस्त्री 
ई पत्ता: smartboy.mestry5@gmail.com

  काश्मीरमधून हिंदु आबालवृ्द्धांना नेसत्या कपड्यानिशी मुस्लिमांनी हाकलून लावले. आज हे काश्मीरी हिंदु पंडीत निर्वासीत म्हणून आयुष्य जगत (नव्हे मरत) आहेत. काश्मीरमद्धे ही परिस्थीती कशी निर्माण झाली? याचे उत्तर आपल्याला कुराणात सापडू शकते. फक्त भोंदू धर्मनिरपेक्षतेचा धुर्त चष्मा काढून टाकायला पाहीजे, म्हणजे सर्व स्पष्ट होईल. पण गांधीगिरीच्या चिखलात माकलेल्या आपल्या भारत देशाला ते कितपत शक्य होईल, हे सांगता येत नाही. इथे एक विनोद आठवतो, "तीन मित्र असतात, अगदी जिवाभावाचे. एक हिंदु, मुस्लिम आणि ख्रिश्चन. तिघेही धर्मनिरपेक्ष (तुमच्यासारखे). ते तिघे रोज बसमधून कामाला जायचे एकत्र, तिघेही एकाच कार्यालयात कामाला होते. पण रोज मुंबईच्या गर्दीतून बसमधून प्रवास करणे म्हणजे जीवाचे हाल. म्हणून एकदा त्यांनी विचार केला, की आपण दुचाकी (बाईक) घ्यायला हवी. जेणेकरुन कामाला जायला व कामावरुन यायला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तिघांनी मिळून एकच दुचाकी खरेदी केली, कारण धर्मनिरपेक्षता. तिघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे दुचाकीचे उद्घाटन कसे करायचे, या विचारात पडले. पहिल्यांदा ते मंदिरात गेले. हिंदु मित्र दुचाकी मंदिरात घेऊन गेला, बाकीचे दोघे बाहेरच उभे. थोड्यावेळात तो हिंदु मित्र बाहेर आला, तर पाहतो काय? बाईकची हेडलाईट फ़ुटली होती. हिंदु मित्राला त्याबद्धल विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की, आमच्यात नारळ फोडण्याची पद्धत आहे. नारळ फोडायला दुसरी जागा सापडली नाही म्हणून,..... आता तिघे चर्चमद्धे गेले. अर्थातच ख्रिश्चन मित्र आत गेला, थोड्यावेळाने बाहेर आला, तर काय? बाईकची सीट जळाली होती. म्हणे मेणबत्ती पेटवायला जागाच मिळाली नाही म्हणून,.... आता तिघेही मशिदीजवळ आले, स्वाभावीक आहे मुस्लिम मित्र मशिदीत गेला, अहो पण बाहेर येईना. अर्धा तास होऊन गेला तरीसुद्धा हा बाहेर येत नाही, दोघांनाही घाम फ़ुटू लागला. तेवढ्यात मुस्लिम मित्र बाहेर आला. युद्ध जिंकल्याचा ब्रह्मानंद त्याच्या चेहर्‍यावर होता. हिंदु आणि ख्रिश्चन मित्र बाईक पाहू लागले, आता नेमकं काय तुटलं? पण त्यांना काहीच दिसेना. त्यांना वाटले मुस्लिम किती महान असतात, बाईकला जराही इजा झाली नाही, वाह. तिघेही आनंदाने बाईकवर बसले कार्यालयात जाण्यासाठी. हिंदु मित्र बाईक चालू करू लागला. पण बाईक चालू होईना. त्यांना कळेना की नेमके काय झाले? त्यांनी बाइकच्या सगळ्या दिशेला पाहिलं आणि त्यांनी जे पाहिलं त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसेना. मुसलमान मित्राने बाईकचा (सुंता) सायलेंसर अर्धा कापला होता." हीच आहे आपल्या भारताची धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव. मुळात सर्वधर्मसमभाव नसतोच तर सर्वधर्मआदरभाव असतो. सगळे धर्म समान आहेत असे आपण मानू शकत नाही. पण सगळ्या धर्मांचा आदर नक्कीच करु शकतो. मजहब नही सिखाता आपस मे बेर रखना, हे वाक्य धादांत खोटे आहे. उलट मजहब ही हमे सिखाता आपस मे बेर रखना, हेच सत्य आहे कितीही कडू असले तरी.
    मुसलमान राष्ट्र मानत नाही, धर्म (नव्हे पंथ) मानतात. सगळेच मुसलमान आतंकवादी नसतात, हे खरे असले तरी सगळे आतंकवादी मुसलमान असतात, हे ही तितकेच खरे. १९२१ चे केरळमधील मोपल्यांचे बंड असो किंवा १९४६ च्या कोलकात्यातील दंगली असो, मुस्लिमांनी हिंदुंवर जे अत्याचार केले आहेत ते त्यांच्या पंथाच्या/धर्माच्या प्रभावाखाली केले आहेत. ह्याचे रहस्य त्यांच्या धर्मग्रंथात आहे, हे हिंदुंनी जाणले पाहिजे. एखाद्दा विभागात मुस्लिमांची संख्या २०% झाली तर ते त्यांची ताकद दाखवतात. आणि मग काश्मिरमद्धे जसे घडले तसे कुठेही होऊ शकते. हिंदु बेघर होऊ शकतात. काश्मीरसारखी समस्या मुंबईत/महाराष्ट्रातही होऊ शकते. कारण महाराष्ट्रात त्यांची ताकद वाढत आहे. ते बिंधास्तपणे टोपी आणि बुरखा घालून हिंडत असतात. आम्हाला मात्र कपाळावर टीळा लावायला लाज वाटते किंवा संकोच वाटतो. काश्मिरमद्धे ११ वर्षाच्या मुलीवर ८ मुसलमानांनी बलात्कार केला और उसका उन्हे फ़क्र है? ही मानसिकता वैयक्तीक नव्हे तर धार्मीक आहे. म्हणून हिंदुंनी धर्माचरण करायलाच पाहिजे. कपाळावर टीळा लावायलाच पाहिजे. धर्मासाठी कसे जगावे हे छत्रपति शिवरायांकडून शिकावं आणि धर्मासाठी कसे मरावे हे छत्रपति शंभूराजेंकडून शिकावं. मला माझ्या हिंदु राष्ट्रातील मातांना विनंती करायची आहे की, हे मातांनो पुष्कळ इंजिनीयर, डॉक्टर जन्माला घातलेत, आता राष्ट्रभक्त जन्माला घाला. आज त्यांचीच जास्त गरज आहे.
    हा लेख लिहीताना मला फार अस्वस्थ वाटत आहे. त्याचे कारणही अस्वस्थ करण्यासारखेच आहे. २६ नोव्हेंबर २०११ या दिवशी मी आणि माझी सौ महाबळेश्वरला गेलो होतो. सकाळी ५.३० वाजता महाबळेश्वरला पोहोचलो. पण हॉटेलच्या रुमची चावी ९ वाजता हाती लागणार होती, म्हणून मी सहज फेरफटका मारण्यासाठी गेलो. तिथे मला चहाची टपरी दिसली, म्हटले वाह ! कडाक्याची थंडी आणि चहा, उत्तम. म्हणून मी चहा प्यायला टपरीत गेलो, ते एका मुस्लिम काकांचे दुकान होते. मी चहा मागवला, तेव्हा तिथे तीन तरुण पठाण आले. ते फारच मस्करीच्या मूडमद्धे होते. छान भंकस रंगत होती, त्याचवेळी तिथे एक वृद्ध मुस्लिम गृहस्थ आले. त्या तीन तरुण पठाणांपैकी एकाने त्या वृद्ध मुस्लिम गृहस्थाला विचारले "क्या चाचा, क्या खबर?" तेव्हा त्या वृद्ध मुस्लिम गृहस्थांनी जे उत्तर दिले, ते ऎकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला भारताचे भयाण भविष्य दिसू लागले. ते वृद्ध गृहस्थ म्हणाले "क्या खबर? जितनी मुर्ती उतनी कबर (ही त्यांची म्ह्ण आहे)." म्हणजे मुर्तीपुजक हिंदुंची जेव्हढी मंदिरे आहेत तिथे कबर बांधायची आहे, हिंदु धर्म नष्ट करायचा आहे. माझ्या सन्माननिय हिंदुंनो, हे चित्र फार भयानक आहे. आपल्या म्हणी धार्मीक किंवा विनोदी असतात. पण त्यांच्या म्हणीसुद्धा विध्वंसक आहेत. यावरुन त्यांची मानसिकता लक्षात येते. जर आपले राष्ट्र, आपले अस्तित्व टीकवायचे असेल तर आपण एकत्र यायलाच पाहिजे. आपण ८०% असूनही आपण याचक आहोत, कारण आपली मतं १००% नाही. शुक्रवारी वांद्रे स्टेशनचे गेट बंद केले जातात नमाजासाठी. उद्या सबंध हिंदुस्थान बंद केला जाईल. म्हणून आपण आता गांधीवाद फेकून दिला पाहिजे आणि सावरकरवाद आत्मसात केला पाहिजे. हिंदुंच्या राज्यात मुसलमान सन्मानाने जगू शकतात पण मुसलमानांच्या राज्यात हिंदु जगूच शकणार नाही. हिंदुंनो तुमच्या मंदिराची कबर होऊ द्दायची नसेल तर हिंदु संघटन करा, सगळे वादविवाद विसरुन हिंदु म्हणून एकत्र या. ख्रिस्थी "ना"ताळ किंवा १ जानेवारी नववर्ष म्हणून साजरा करू नका. फक्त हिंदुंचे सण साजरे करा. "डे" पाळण्याची दळभद्री प्रथा मोडून काढा. निवड्णूकीत हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना निवडून द्दा. बौद्ध आणि जैन पंथांनी सुद्धा हिंदुंना हिंदुराष्ट्र उभारण्यासाठी मदत केली पाहिजे. इथे बाबासाहेब आंबेडकरांचा एक किस्सा आठवतो, "फाळणीच्यावेळी पापस्थानात असलेल्या बौद्धांवर मुस्लिमांनी अमानुष अत्याचार केले, स्त्रियांवर बलात्कार, कत्तली केल्या. तेव्हा बाबासाहेबांनी तेथील बौद्धांना संदेश पाठवला की तुम्ही सर्व बौद्धजन पाकिस्थानातून हिंदुस्थानात या. कारण इथे हिंदु बहूसंख्य आहेत. ते तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही." यावरुन हेच स्पष्ट होते की हिंदुंच्या राज्यात सगळे सुखात राहू शकतात.
 एक इंग्रजी लेखक म्हणतो "तुमच्या राष्ट्रातील तरुण मुलं कोणती गाणी गातात यावरून तुमच्या राष्ट्राचे भविष्य कळते". आज आपल्या देशातील तरुण मुलं कोणती गाणी गातात हो? मुन्नी बदनाम हूई... ह्याचा अर्थ स्पष्ट आहे, भविष्यात आपल्या मुन्न्या म्हणजे आपल्या आया, बहिणी, मुली बदनाम होणार. याकडे पालकांनी लक्ष्य दिलं पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदु नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, आपापले वादविवाद चूलीत टाकून. मी मराठी, मी मराठी असं बोंबलणार्‍या नेत्यांनीसुद्धा मराठीच्या बुरख्यात मुसलमानांना प्राधान्य देऊ नये. याचे परिणाम भिषण होऊ शकतात, हे मी नाही सांगत, इतिहास सांगतो. जाता जाता इतकेच सांगतो की तुम्ही ज्या ईश्वराला मानत असाल, त्या ईश्वराला स्मरून सांगा, तुम्ही सुरक्षीत आहात का? तुमच्या आया-बहिणी सुरक्षीत आहेत का? तुमच्या आया-बहिणींची अब्रू कधीच लूटली जाणार नाही, तुम्ही कसाबसारख्या जिहादींचे शिकार होणार नाही, याची शाश्वती तुम्ही देऊ शकता का? जर याचे उत्तर "नाही" असेल तर हिंदु संघटन साधणे हाच एक अमोघ उपाय आहे. जर असे झाले नाही तर "जितनी मुर्ती उतनी कबर". 

No comments:

Post a Comment