Friday, June 24, 2011

सच्चर समितीचा अहवाल (Sachar Committee Report)


- ओंकार कुलकर्णी                                                    
anpresponse@gmail.com


आत्ताच सच्चर समितीचा अहवाल अर्थात -धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंगहे पुस्तक वाचण्यात आले . अहवाल फारच भयानक आहे, सच्चर समितीच्या सदोष अहवालाने व त्यावर आधारित अंमलबजावणीने धर्मनिरपेक्षतेवर केलेला हल्ला,अफझल गुरूने केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्त गंभीर आहे. 
सच्चर समितीचा अहवाल अर्थात -धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंग .
लेखक :=समीर दरेकर .
७ सद्यसीय सच्चर समिती
प्रमुख राजेंद्र सच्चर
बाकी सदस्य
१] सय्यद हमीद
२] डॉक्टर टी. के. ओमान
३] एम.ए.बसिथ
४] डॉक्टर अख्तर माजीद
५] डॉक्टर अबू सलेह शरीफ
६] डॉक्टर राकेश बसंत
७] डॉक्टर स्येद जाफर महमूद
सच्चर समितीवर जे काम सोपवले होते, ते संक्षेपाने पुढीलप्रमाणे -
१. कोणत्या राज्यात, क्षेत्रात, जिल्ह्यात आणि प्रखंडात मुसलमान मोठ्या संख्येने रहातात ?
२. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे भौगोलिक स्वरूप काय आहे ?
३. इतर सामाजिक-धार्मिक वर्गांच्या तुलनेत त्यांची संपत्ती आणि उत्पन्नाची पातळी कशी आहे ?
४. इतर समुदायांच्या तुलनेत त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाची पातळी कशी आहे ?
५. सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांतील सेवांत त्यांची तुलनात्मक भागीदारी किती प्रमाणात आहे ? अन्य मागास वर्गात मुसलमानांचे प्रमाण किती ?
६. मुसलमान समाजाला शिक्षण, आरोग्यसेवा, महापालिकेच्या सुविधा तसेच सरकारी बँकांकडून मिळणारे कर्ज यांचा पुरेसा वाटा मिळतो का ?
मुस्लिमांना काय?नि हिंदुना काय?सर्वाना समान हक्क हवेत.कोणालाही विशेष हक्क अथवा संधी देण्याची कारण काय? तरीही अल्पसंख्यया गोड नावाखाली मुस्लिमांना केवळ मुस्लीम म्हणून करोडो रुपयांच्या सवलती देणे योग्य नव्हे.त्या सवलती करोडो लोकांच्या खीशातन दिल्या जात आहेत .केवळ त्यांचा धर्म पाहून शिक्षण, रोजगार, सरकारी नोकर्या ,कर्जे फुकट दिली जात आहेत.जे भारतीय राज्य घटनेच्या विरोधी आहे. या शिफारशीमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या पण गृहीत धरण्यात आली आहे .त्यानाही या अहवालानुसार रोजगार मिळणार मग सुशिक्षित हिंदूंचे काय ? याला फक्त एक हिंदू म्हणून किवा एक मुस्लीम म्हणून न बघता एक भारतीय या नात्याने बघितले पाहिजे आणि उद्या हिंदूंसाठी असा कायदा आल्यास त्यालाही असाच विरोध केला पाहिजे
सच्चर समिती हे नाव ऐकले नसेल असा माणूस निराळाच आहे. समिती सदस्य :न्या.राजेंद्र सच्चर सोडून इतर सगळे मुस्लीम.
सच्चर हे नेहमी देशविघातक कारवायांचे समर्थक. नक्षलवादी चळवळीला उघडपणे अनेक्वेळेस पाठींबा. यासीन मलिक या फुटीरवादी नेत्याला उघडपणे पाठींबा स्वतंत्र काश्मीर चे पुरस्कर्ते .व इतर अनेक वादग्रस्त विधानंसाठी प्रसिद्ध .सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी ११७ कोटींची योजना तयार केली आहे. मोफत औद्योगिक प्रशिक्षण, अल्पसंख्याक बहुल भागात निवासी शाळा, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांना प्रोत्साहन भत्ता, अल्पसंख्याक बहुल ४० शहरांचा नागरी विकास अशा योजनांचा यात समावेश आहे.
सच्चर समितीच्या शिफारशींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुस्लिम समाजाच्या मागसलेपणाचा अभ्यास करण्यासाठी महम्मूद रेहमान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला असून त्यात या अकरा कलमी कार्यक्रमांची शिफारस केली आहे. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाने हा कार्यक्रम मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे आणला आहे.
अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारी दूर करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण देण्याची योजना आणली असून ती विद्यापीठे व खासगी कॉलेजना राबवावी लागेल. यावषीर्साठी यावषीर् ४ कोटी ४० लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. दोन हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. एक लाखापेक्षा जास्त वाषिर्क उत्पन्न नसलेल्या कुटुंबातील उमेदवार या योजनेस पात्र असेल.
अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी १६ निवासी शाळा उभारण्यात येणार असून त्यासाठी १९ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. त्याला सलग्न वसतीशाळा उभारण्यात येतील. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांवर दोनशे रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक शाळात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण अधिक असल्याने ते रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना दरदिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे एक रुपया प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असून त्यासाठी २१ कोटी १४ लाख रुपयांची रक्कम खर्च करण्यात येईल.
मुंबई, ठाणे आणि खडकी वगळून ४० अल्पसंख्याक बहुल शहरात पक्की घरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, आदी नागरी सुविधा पुरवण्याची योजना राबवण्यात येणार आहे.
अल्पसंख्याक समाजातील महिलासाठी २५०० बचत गट स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम राखून ठेवण्यात येणार आहे. तसेच या समाजासाठी या योजनांची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येईल.
मदरशांच्या आधुनिकीकारानासाठी मानव संसाधन मंत्रालय तर्फे :
४६९४ मदर्ष्याना १०६ करोड रुपये . दर्जा वाढवण्यासाठी ४९.५० करोड रुपये शिक्षकांच्या वाढीव पगाराचा खर्च सरकार करणार !विज्ञान प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी १ लाख! पुस्तकांसाठी ५०,००० . ग्रंथालयासाठी १०००० ! कोचिंग क्लास साठी ५ करोड ७४ लाख ५९४
आलीगढ विद्यापीठाला बिहार मध्ये १०० एकाकार जागा मोफत ! पश्चिम बंगाल मध्ये १५०एक्कर हायवे जवळ मोफत !(बांगलादेशच्या सीमेलगत म्हणजे मुस्लीम बांगलादेशी घुसखोर आरामशीर घुसणार ) आलीगढ विद्यापीठ आठवते का ?(सिमी च्या अतिरेक्यांना याच परिसरात मारण्यात आले व त्या विद्यापीठाने पोलिसांविरोधात केस चालवली ते. इथे पदव्या विकल्या जातात ! याच विद्यापीठाला केरळ मध्ये ४०० एक्कर जागा मोफत दिली हे सगळे सच्चारांच्या सांगण्यावरून! इस्लाम ला व्याज मान्य नाही म्हणून मुस्लिमांना कर्जे बिनव्याजी.! मुद्दलाची ९५%रक्कम सरकार भरणार !सच्चारा अजब तुझे सरकार! नमोहनसिंग म्हणतात भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे आता ते त्याची अंमलबजावणी करत आहेत सच्चर च्या माध्यमातून.
प्रथम टप्पा ४७ मुस्लीमबहुल जिल्हे वर्ष २००८-०९ :२७०.८५ करोड रुपये .
वर्ष २००९-२०१० :५७५.५०करोड रुपये
एकूण तरतूद :३हजार ७८०रुपये
याकडे सच्चारांचे दुर्लक्ष का?
महाराष्ट्र :मुस्लीम लोकसंख्या :१०.६% तर तुरुंगातील त्यांची संख्या ४०.६%
दिल्ली ::मुस्लीम लोकसंख्या :११.६ % तर तुरुंगातील त्यांची संख्या २९.१ %
विचार करा
मुस्लिमांपेक्षा दलितांचे दारिद्र्यरेषेखालील प्रमाण जास्त आहे .मुस्लिमांचे दर्डोही उत्पन्न 635 आहे तर दलितांचे ५२० आहे . विचार करा

Thursday, June 23, 2011

खरा नास्तिक


- ओंकार कुलकर्णी 
anpresponse@gmail.com


कुठल्याही माणसाला स्वतःला दैववादीम्हणावान्या  पेक्षा प्रयत्नवादीम्हणवले गेलेले जास्त चांगले वाटेलकाही प्रयत्नवादी म्हणवणारे लोक स्वतःला नास्तिक म्हणवतात
नास्तिक म्हणजे देव आहे हे न मानणारा . या ठिकाणी देव म्हणजे अस्तीकाने मांडलेली / केलेली कल्पना
भागतसिंग हि नास्तिक होते .त्यांनी लिहिलेल्या मी नास्तिक का आहेया निबंधाचा संक्षिप्त भाग,“देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी अशी कल्पना आहे कि माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, तृटी यांची झालेली जाणीव विचारात घेवून सर्व परिस्थितीनं धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटाना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालण्यासाठी व त्याच्या वागणुकीवर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा म्हणून दैवी कोप व दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. मनुष्य जेव्हां अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हां आधार द्यायला कुणीतरी आहे व तो सर्व शक्तिमान आहे या .कल्पनेमुळे त्याला आधार मिळतो. व त्याची श्रद्धा ठाम होत जाते……….”शहीद भगतसिंगआस्तिक असणे किंवा नास्तिक असणे हा वैयक्तिक प्रश्न आहे.मुळात माणसाला जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या श्रद्धेची गरज असतेहे म्हणणे अगदी बरोबर आहे . भगतसिंग यांची देशावरची श्रद्धा , आस्तिक नास्तिक असण्यापेक्षा मोठी ठरली.पण मला तरी असे वाटते किखरा नास्तिक कुणी असतो का हो?.कारण असे किती तरी नास्तिक पहिले आहेत जे आपल्या धर्मातील देवांना नाही तेवढे नवे ठेवतील .पण ज्या वेळेस दुसर्या धर्मातील देवतांचा ,त्यांच्या अंधश्रद्धांचा ,परंपरागत चालत आलेल्या चुकीच्या रुढींचा प्रश्न येईल त्यावेळेस ती त्यांची संस्कृती आहे असे काहीतरी गुळगुळीत बोलतात .एका अशा नास्तिकाला मी विचारले असता नास्तिक याचा अर्थ देव न मानणारा . मग तो विश्वाची माझे घर अशी भावना असणारा नसेल कदाचित . आपल्या धर्मातल्या लोकांचे आधी भले व्हावे असे त्याला वाटतअसेलअसे केविलवाणे हास्यास्पद उत्तर मला मिळाले .मग वाटले तो नास्तिक नसून स्वार्थी आहे .केवळ आपल्या बाबत आपल्या धर्माबाबत विचार करणारा आहे .म्हणजे या कारणाने का होईना तो धार्मिकविचारांचा झाला.कारण आत्ताच्या सामाज्सुधाराकांपैकी हमीद दलवाई सोडले तर असे कुठलेच नास्तिक समाजसुधारक नाहीत कि जे आपल्या धर्मातील चुका दाखवण्याबरोबर इतरांच्याही धर्मातील चुका दाखवतील .याविषायाबरइतरांशी चर्चा केली असता काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे माहित नसलेल्या गोष्टी बद्दल जास्त भाष्य न केलेलेच बरे.”.अश्या प्रवृत्तीतून असे होत असावेजसे.कि काही डोक्यापलीकडचे असेल.. ज्याची कार्यकारण मीमांसा कळत नाही ते सगळे देवाच्या…/ अल्लाच्या/ येशू च्यानाहीतर अजून कोणाच्या तरी नावावर खपवायचे…!”पण मला असे वाटते कि ,जर तुमची देवाविषयीची संकल्पना पूर्ण स्पष्ट आहे आणि बुद्धीला पटेल तेच सत्य असे असेल तर माहित नसलेल्या गोष्टी ….”वगैरे कुठे आड येताच नाही .नाहीतर मग त्या तथाकथित नास्तिकांना अशी शंका तर उपस्थित होत नसेल ना कि आपल्या धर्मातील देव खोटा आहे पण दुसर्या धर्मातील देव खरा कि खोटा याविषयी आपल्याला माहित नाही त्यामुळे ना बोललेले बरे म्हणजे दुसर्या धर्मातील देवांबद्दल तुम्ही साशंक आहात ,मग कुठला बुद्धिवाद आणि कुठले नास्तिकत्व ?माझ्यामते जो खरच नास्तिक आहे त्याला देव आहे, देव नाही या गोष्टींवरही चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे समजून विषय सोडून देतात .पण जे मी नास्तिक आहे असे दाखवून देण्यासाठी फक्त त्याच विषयांमध्ये रस घेत बसतात त्यांना फक्त आपण स्वतः कसे बरोबर आहोत आणि इतर कसे चूक एवढेच दाखवून द्यायचे असते .माझ्या मते आस्तिक-नास्तिकत्व वरून भांडणे म्हणजे केवळ बौद्धिक हस्थ्मैथून किंवा सभ्य शब्दात आपली तोंडाची वाफ घालवणे आहे .हे लेख लिहिण्याचा प्रपंच म्हणजे केवळ माझा उद्वेग आहे कारण मी स्वतः आस्तिक नास्तिक अशा कुठल्याही संकल्पनेत बसत नाही कारण कृष्णाने गोवर्धन उचलला ‘,’ब्रम्हाच्या पोटातून कुठलासा राक्षस निघाला ‘,’वगवेगळी व्रते केल्याने इप्सित सिध्द होते ‘, असल्या फालतू कथांना मी उडवून लावतो .पण त्याच वेळी विश्वची निर्मिती करणारी कुठली तरी शक्ती असली पाहिजे असेही मी मानतो .
पण मी आस्तिक नाही देवधर्म मनात नाही” ,असे फक्त स्वतःपुरते न ठेवता,तुम्हीही तसे करा ,असे सांगून इतरांचा फक्त बुद्धीभेद करणे व याचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर करणे मला पटत नाही .

Wednesday, April 13, 2011

एक संघर्ष १४ एप्रिल के नाम..!

- भाग्यतुषार
(अभिनव निर्माण प्रतिष्ठान, महाराष्ट्र)

विवेकानंदजी का एक वाक्य है “ जीवन मे जीवित रहणा स्वयं एक संघर्ष है. ” एक अभूतपूर्व संदेश, एक दिव्या तत्वज्ञान इसमे दिया है वह अलोव्किक है, असाधारण है और सत्य प्रकाश है. जीवनके  हर पग पर, जीवन मे जीते हुये हर एक क्षण पर एक स्वनिर्मित संघर्ष आपकी राहा देखता है और अडाताभी है. आपको जीवनके अस्तित्व पर विचार करणे केलीये मजबूर करता है. मेरा ध्येय... मेरा अस्तित्व... मेरा जीवित रहना और इसलिये कभी कभी स्वयंसेही संघर्ष करणा इस संघर्ष कि मुल नीती है... और परिभाषा भी है. कुच्छ लोग ध्येय के प्रती आपनी आकांक्षा समर्पित करते है... कुच्छ निमित्त से ध्येय प्राप्ती करते है... और कुच्छ निश्चय से ध्येय प्राप्ती करते है... पर  कुच्छ मजबूरान जीवन कि और समय कि एक मांग हेतू इस ध्येय को प्राप्त करते है.

ऐसेहि एक व्यक्ती है डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एक ‘ उच्च शिक्षित दलित ’ यह विशेषण बहोत कुच्छ  बया करता है. उस समया इसके बोहोत माईनेथे हर एक दलित वर्ग का व्यक्ती इस महापुरुष से अनगिनत अशाए लागाये हुयेथा. इनसबको पूरा करना और उने वास्तवमें स्थापित करना एक असंभाही नहीं नामुमकिन था. कोए सोचभी नहीं सकताथा की एक दलित वर्ग का आदमी मंदिरमे जाकर पूजा भी करेगा... भारत का मंत्री भी होगा... बाप रे बहोत भयानक कल्पना थी. पर इस कल्पनाको वास्तव बनाया बाबासाहेबने. संघर्ष के सत्य मायेने वास्तव मे अपनाये बाबासाहेबने... जिये और जीना सिखाये. हक नाही मिलता तो उस्केलीये संघर्ष करो... लढो... यह संघर्ष युगोका हो या सालो का हो या एक दिन हो पर ये संघर्ष जरुरी है... ये हमरे अस्तित्व का संघर्ष है.. इसे जिओ इसे अपनो... इसे तबतक जीवित रखो जबतक आपके अस्तित्वाको न्याय नाही मिलता. आपके संघर्ष को एक अर्थ है, उसे और उसके हर एक क्षण का एक महत्व है.
हम इन्सान है और हमें इसके हर एक क्षण को और अंग को हक़ से जीनेका अधिकार है और इस अधिकारसे हमें कोईभी वंचित नहीं रखसकता. इस एक साधारण पर वास्तव में असाधारण स्वप्न को वास्तवमे सही अर्थमे निर्माण किया. जाती नामक भीषण राक्षश को संघटित स्वरूपमे टक्कर देकर संघर्षकी और बदलाव की मानसिकता एक पिछड़े, दबे और स्वाभिमान खोचुके समाज में निर्माण की. उन्हें एक मार्ग दिखाया. बदलाव का, मनुष्य जीवन का. आज इसी वास्तव का ज्ञान ही समज भूल चूका है. याद है पर बस लब्जोमे, पुस्तकोमे और जितिनिहाय व्यर्थ अभिमान में. इसी चीज़ से आज भीमा का स्मरण करंभी उचित नहीं लगता और वेदानादिए होता है. जिस धेय के प्राप्ति केलिए जीवनपट ही के संघर्षपट बनादिया उसी धेय का अनुकरण और स्मरण समाज आज नहीं करता इसका दुःख करन व्यर्थही नहीं उस धेय का अपमान है. और इसका जिमेदार हमारा समाज है. कितने बेशरम है हम.... इस लेख का अर्थ कृपया जरा सोचिये... आपके उत्तर के प्रतीक्षा मे....

Sunday, March 20, 2011

जीवन समावेशक राष्ट्रवाद !

-भाग्यतुषार
(अभिनव निर्माण प्रतिष्ठान, महाराष्ट्र)


(भाग १)
शीर्षक को पढकर थोडी विचित्र भावना उत्पन्न होणा स्वाभाविक है. तो पहले मै इसका विस्तार करता हू. ‘जीवन समावेशक राष्ट्रवाद’ इसका अर्थ माने... जिस जीवन मे राष्ट्रवाद... उसकी आसक्ती... उसका  वर्तमान और भविष्य.... साथहि उसका ध्येय अनुकरण स्वभाव है. आम धारानसे विपरीत यह राष्ट्रवाद थोडा और विस्तीर्ण स्वरूप धारित करता है. हमे राष्ट्रवाद कि अनेक धरणाये प्राप्त है. उनमे राष्ट्रवाद भौतिक, अध्यात्मिक और व्यक्तिगत जैसे विभिन्न अन्गोसे व्यक्त होता है. पर इसमे हर एक राष्ट्रवाद आपनी एक अलग भूमिका धारण किये है. कोईभी राष्ट्रवाद दुसरे धरणाको सीधे तोर से स्वीकार नाही करता, करता है तो कुच्छ हि स्वीकारता है जो कि उसकी धार्नाको कोई घात नाही करती. पर यह भी सत्य है कि सारी धरणओको एक विस्तारीक और एकत्रित स्वरूप देना और उसे सामाजिक बनाना एक शिवधनुष है, जो इस राष्ट्र के कैई महापुरुषोकोभी धारण नाही हो सका.
हमारा राष्ट्रवाद एक सांकृतिक राष्ट्रवाद है पर उसके अनेक स्वरूप आज समाज मे विभिन्न स्तरोपर अलग अलग स्वरूप मे स्थापित है. उस समाज का धारण किया गया वह स्वरूप उसकि सामाजिक और राष्ट्रीय पहचान बन जाती है. पर यह पहचान इस राष्ट्रके राष्ट्रवाद को हमेशासे घातक और द्विभाजी करतीरहि है. आपना स्वतंत्र अस्तित्व स्थापित करणे हेतू हर समाज आपनी संकृतीको आपनी एक कडवी पहचान बनदेता है. इस कारण वह खुदको एक व्यापक समाज का और उससे व्यापक संकृतिका अंग बना हि नाही पात जो कि वह मुलता होता है. और याही से मेरे इस       “ जीवन समावेशक राष्ट्रवाद ” कि शुरुवात होती है.
क्रमश:



Friday, February 18, 2011

नमो शिवराय !!

वंदेमातरम्‌ ! नमो शिवराय !!
शिवछत्रपती, महाराष्ट्रच नव्हे तर या संपूर्ण भारत वर्षाचे मानबिंदू...प्रेरणा...आदर्श असे अनेक काही आहेत ! जे आहेत ते उत्तम आहे... चांगले आहे... सफल आहे पण...आचरणात किती हाच खरा प्रश्न आज शिवजयंतीला मनात येतो. आम्हाला शिवरायांबद्दल आदर आहे...अभिमान आहे... पण पुढे काय ? त्याच करायचं काय ? नुसता व्यर्थ अभिमान आणि त्यातून येणारी व्यर्थ चेतना या दोन्ही गोष्टी निरुपयोगी आहेत. नुसती भाषणे....नुसती व्याख्याने आणि पोवाडे याने शिवकार्य कदापी शक्य नाही.
शिवनीती...शिवकार्य हा फक्त अभिमानाचा, पोवाड्याचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या चेतनेचा विषय नाही. ह विषय आहे अचरणाचा... कार्याचा ! सामाजिक जीवनात शिवजयंती साजरी करायची आणि घरी गेल्यावर तर काय ‘हम भले और हमारा घर भला’. हि गोष्ट नाही चालणार. कधीच नाही चालणार !! तेव्हा शिवजीमहाराजांना रंजक इतिहासातून बाहेर काढले पाहिजे.
आयुष्भर तळ हातावर प्राण घेऊन हा माणूस रक्ताच पाणी करत होता ते देशद्रोही...धर्मद्रोही यांच्या विरुद्ध लढण्यासाठी. तेव्हा आता तरुणांनी आज होणारी ‘स्व’ त्वावरची आक्रमणे ओळखावीत व त्या विरुद्द काम सुरु करावे. केवळ इतिहास चघळत बसू नये. आपणास असे महाराज पचत नसतील तर इतर आदर्श घ्यावेत... भारतात ते भरपूर आहेत. उगीच ‘ आधुनिक ‘ शिवभक्त होऊन ‘ महाराज ‘ विषयाची तीव्रता, त्याचे तेज कमी करू नये. ‘ शिवराय ‘ या नावाच्या वाटे जाऊ नये. आणि जर आदर्श घ्यायचा असेल तर हळहळने सोडावे, रडगाणी बंद करावी (मला कॉलेज आहे... मला क्लास आहे..अशी पुळचट कारण देऊ नये) सहानुभूतीची अपेक्षा सोडावी- व ‘स्व’यम्भू व्हावे – स्वतःला प्रश्न विचरणे सुरु करावे –सगळ सांभाळून शिवाजी महाराजांची जास्तीत जास्त तसबीर घेता येते आदर्श नाही !!
छातीत निर्भय श्वास दे
साथीस कणखर हात दे
फुत्कारणाऱ्या संकटाना
ठेचनारे पाय दे....
छातीत निर्भय श्वास दे..!!!

(याहुनी करावे विशेष... तरीच म्हणवावे पुरुष !!)
प्रकाशक: अभिनव निर्माण प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रदेश
(anpresponse@gmail.com)

Monday, February 7, 2011

भगतसिंह आसानीसे नहीं आते...

-भाग्यतुषार   
(अभिनव निर्माण प्रतिष्ठान, महाराष्ट्र)


प्रेम के माइने आज बदल गए है. युवाओका जीवन के प्रति व्यक्त होनेवाली भावनाओका नजरिया आज एक विचित्र तरीकेसे व्यक्त होता है. भगतसिंह आये, अन्ग्रेजोके विरुद्ध युद्ध किया और हस्ते हुए फासी चढ़ गए. अपनी युवा अवस्थामे इस तरह हस्ते हूए फासी चढ़ जाना....बहोतही गंभीर और धेयनिष्ठा का एक तेजस्वी प्रमाण है.  अपने व्यक्तिगत जीवनमें  इस तरह निर्मोही रहना और बस अपने धेय के बारेमे इतना गंभीर रहना एक संशोधन का विषय है. कहासे ये सब गंभीरता आती है... हिमालयकी तरह अचल धेयनिष्ठा जीवित होती है... कहा से ??  ये सिर्फ देश के प्रति प्रेम या आदर से उत्पन हुई बात नहीं है. मूलत अपने काम के प्रति, अपने धेय के प्रति, अपने विचारो के प्रति एक सम्मति रखना और उसका पालन करना यही है इस स्वाभाव का आसली कारन.


हमें देश चाहिए, उससे उत्पनहुई सुविधा भी चाहिए पर सब वेदनारहित होना चाहिए. हमें देशसे प्रेम है, उसका आदरभी है पर वो सब हमारा सामाजिक जीवन है. व्यक्तिगत जीवनमें हमें हमारा परिवार सबकुछ है, उनकी भलाही हमारी ख़ुशी है. ये सोच अच्छी है... पर राष्ट्रीय नहीं है... राष्ट्रके नजरियेसे ये एकदम संकुचित और स्वकेंद्रित सोच  है.  इस सोच से तो आपका कल्याण होगा पर राष्ट्रका नहीं. राष्ट्रहित और राष्ट्र सम्मान बस भावनाओमे व्यक्त करनेसे उसकी पुर्तता संभव नहीं है. उसे सामाजिक जीवनमे आचरित करनाभी जरुरी है.


व्यक्तिगत जीवन में उत्पन होने वाली भावनाओका परिनाअगर आपके सामाजिक और राष्ट्रीय विचारोको खंडित करता हो तो वह व्यक्तिगत भावना अराष्ट्रीय सिद्ध होती है. हम इतने स्वार्थी न होजाये  की अपनी सोचसेही अपना भविष्य एक भयानक स्वप्न बना दे. हम अपने देशसे प्रेम करते है पर उस प्रेम को... उस आदर को.. उस विचार को अचल रखना एक अग्निपरीक्षासे कम नहीं है. व्यक्तिगत जीवन जीना कोई दोष नहीं है पर वह जीते समय अपने सामाजिक जीवन का मूल्य और उसका ऐहसा रखना हमारा कर्तव्य  है. ये देश बहुत सुन्दर है, बहुत विशाल है.... और हमारे व्यक्तिगत जीवनका एक अंगा है ये कभी न भूले. अपने व्यक्तिगत जीवन में घटित हुई घटनाओका सीधा या किसी तरह का विपरिक परिणाम अगर इस राष्ट्र के हित को बाधित करता है तो ये एक गंभीर अपराध है.


 आपने धेयसे अचल रहन एक चुनौती है पर इस भारतवर्षके संस्कारोमें ये मुलतः है. धेयानिष्ठा हमारी एक खूबी है... हमारी पहचान है... हमारा एक संस्कार है. इस लिये धेय कोई भी हो उसे अपना संस्कार बनाये... समझे. इस लेख की उत्पति मेरे स्वअनुभव की देन  है. मेरे व्यक्तिगत करानोसे मैंने इस राष्ट्रका.... मेंरे राष्ट्रीय कार्यका जो कुछ  नुकसान किया उसका यह प्रयाच्षित नहीं पर निश्चित उसकी एक  शुरवात  है.


वन्देमातरम !!

Wednesday, February 2, 2011

और बोहत 'राजा' बचे है..!!!

    अंततः रजा की गिरफ़्तारी संभव हो ही गई.पर प्रश्न ये आता है की अभी बहोत रजा बाकि है. जमीन से लेकर इस देश की वायु में मौजूद असंख्य रजा आज हिंदुस्तान में खुले आम घूम रहे है.
बस उन्हें कोई गिरफ्तार नहीं करता क्युकी उनका कोई एक चेहरा नहीं है. इस सरकार में, इनके अस्तित्व की हर अंश में ऐसे अनगिनत रजा भरे पड़े है. ये हिंदुस्तान का एक भीषण वास्तव है की
सामान्य आदमी ये सब असानिसे भूल जाता है और फिरसे उसपर ही अपने मतोका विचार करता है. जो भी हो रजा गिरफ्तार होगया.
     पर कब तक ??  ये सब से बड़ा प्रश्न है. में इस पर और जादा नहीं लेख सकता क्युकी इस केस का कोई भविष्य नहीं है. बस कुछ दिन ये नाटक चलेगा फिर कोई नया मुद्दा सामने आएगा और फिर कोई चर्चा... यही है भारतीय संविधानिक राजनीती....

-भाग्यतुषार